Saturday 20 June 2015

आनंद एक मनोवृत्ती



आनंदी असणे , आनंदी राहणे आपल्या सर्वांना हवे हवेसे वाटते. आनंदी एक वृत्ती आहे ती आपल्याला मनोवृतीने साध्य आहे.

आनंद आपणा सर्वांना, अवघ्या विश्वाला एकत्र आणते. आनंद मिळवण्यासाठी आपल्या प्रत्येकाची धडपड सुरु असते.  परंतु आजूबाजूच्या आनंदी मंडळी कडे पहिल्या नंतर लक्षात येते कि त्यांनी आनंदी राहण्याचे ठरवले आहे





आनंद हा आपणावर व आपल्या मानसिकतेवर   अवलंबून असतो हे हि मंडळी जाणते,  आणि अश्या  मानसिकते चा स्वीकार आपल्याला आनंदी होण्यास मदत करू शकेल.

हे हि दिवस जातील.
जेव्हा निराशा दाटून आली असेल ,तुमचं जीवन कठीण परिस्थितीतून जात असेल, हृदय विदीर्ण झालं असेल, स्वाभिमान दुखावला असेल , अशी गोंधळाची स्थिती असेल तर तुमच्या मनाला एकच विचार उभारी देईल तो म्हणजे हे हि दिवस जातील, चांगले दिवस येतील.
हे हि दिवस जातील
हा विचार,   परिस्थिती क्षणभंगुर आहे त्यात बदल होणार आहे  असे सांगतो ,आशावाद जागृत करतो , शहाणं करून सागतो  कि जीवन एक सतत वाहणारा प्रवाह आहे. चिरस्थायी असे काही नाही.आणि हे दु:ख आणि सुख या दोघांना लागू आहे.


आपण एकटे नाही आहोत
हे सगळे माझ्याच वाट्याला का? असं आपल्या पैकी प्रत्येकाला दु:खाच्या प्रसंगी, कठीण परिस्थितीत वाटत असते,. म्हणून मनात विचार करा तुम्ही एकटे नाहीत. कितीही अंधार दाटून आला तरी  काळरात्र संपणार आहे, उष:काल होणार आहे.

         
चांगुलपणावर विश्वास ठेवा.
लोक  वाईट आहेत असा विचार करणे सोपं आहे.आपलच मन नकारात्मक विचारचक्रात गुंतून जाते. इतरांच्या चांगुलपणा वर विश्वास असू द्या.आपापसात सौदार्ह जपा.


चांगली बाजू बघा.
आपला दृष्टीकोन बदलला तर आपले जग हि बदलू शकते. कसं जगायचे ? हसत,  हसत कि रडत,कुथत.
दृष्टीकोन बदला, चांगली बाजू तिथेच आहे. 
नकारात्मक विचारांचा त्याग करा. आनंद तुमच्याच ठायी आहे. त्याला मोकळी वाट करून द्या.
हसा थोडं आता  ! हसणे छान असते.


श्वासोश्वास संथ ठेवा.
एकाच वेळी एका गोष्टी वर लक्ष ठेवण्याचं व प्रत्येक क्षण तन्मयतेने जगण्याचं  सतत स्मरण ठेवले पाहिजे. जाणीव पूर्वक श्वास वर लक्ष ठेवण्याने चिंता व गडबडीला दूर ठेवू शकाल.व दिवस ध्यान मग्न होईल.




  ( एका छोट्या लेखाचं भाषातर  त्रुटी माझ्या )

Wednesday 17 June 2015

काव्य आणि संवाद कौशल्य

नाना पाटेकर म्हणजे अभिनय क्षेत्रातील एक उच्चस्थ शिखर  त्यातही संवाद कौशल्य म्हणजे  परमोच्च  बिंदू. अनेक चित्रपटातील संवाद त्या  मुळेच  अजरामर झाले आहेत. क्रांतिवीर , यशवंत, परिंदा,वजूद , थोडासा रुमानी हो जाय  अश्या अनेक चित्रपटाची यादी  देता येईल. अमोल पालेकरच्या थोडासा रुमानी हो जाय मधील नानांचा  हा संवाद म्हणजे सुंदर काव्य आणि संवाद कौशल्य याचा सुरेख मिलाफ.

हां मेरे दोस्त
वही बारिश
वही बारिश जो आसमान से आती है
बूंदों मैं गाती है
पहाड़ों से फिसलती है
नदियों मैं चलती है
नहरों मैं मचलती है
कुंए पोखर से मिलती है
खप्रेलो पर गिरती है
गलियों मैं फिरती है
मोड़ पर संभालती है
फिर आगे निकलती है
वही बारिश

                   ये बारिश अक्सर गीली होती है
                   इसे पानी भी कहते हैं
                   उर्दू में आप
                   मराठी में पानी
                   तमिळ में कन्नी
                   कन्नड़ में नीर
                   बंगला में… जोल केह्ते हैं
                   संस्‍कृत में जिसे वारि नीर जीवन पै अमृत पै अम्बु भी केह्ते हैं
                   ग्रीक में इसे aqua pura
                   अंग्रेजी में इसे water
                   फ्रेंच में औ’
                   और केमिस्ट्री में H2O केह्ते हैं

ये पानी आंखों से ढलता है तो आंसू कहलता है
लेकिन चेहरे पर चढ़ जाये तो रुबाब बन जाता है
हां…कोई शर्म से पानी पानी हो जाता है
और कभी कभी यह पानी सरकारी फाइलों में अपने कुंए समेत चोरी हो जाता है

                पानी तो पानी है पानी जिन्दगानी है
                इसलिए जब रूह की नदी सूखी हो
                और मन का हिरण प्यासा हो
                दीमाग में लगी हो आग
                और प्यार की घागर खाली हो

तब मैं….हमेशा
ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूं
मेरी मानिए तो ये बारिश खरीदिये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश
सिर्फ 5 हज़ार रुपये में
इस्से कम में दे कोई तो चोर की सज़ा वो  मेरी
आपकी जूती सिर पर मेरी
मेरी बारिश खरीदये
सस्ती सुन्दर टिकाऊ बारिश


दुसरी अशीच एक कविता आहे वजूद मधील 


कैसे बताऊं मैं तुम्हे?
मेरे लिए तुम कौन हो?, कैसे बताऊं?
कैसे बताऊं मैं तुम्हे
     तुम धड़कनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो
     तुम ज़िंदगी तुम बंदगी, तुम रोशनी तुम ताज़गी
     तुम हैर ख़ुशी तुम प्यार हो, तुम प्रीत हो मनमीत हो....!
 
आँखों में तुम यादों में तुम, साँसों में तुम आहों में तुम
नींदों में तुम ख्वाबों में तुम
तुम हो मेरी हर बात में, तुम हो मेरे दिन रात में
तुम सुबाह में तुम शाम में, तुम सोच में तुम काम में......!
 
मेरे लिए पाना भी तुम, मेरे लिए खोना भी तुम
मेरे लिए हासना भी तुम, मेरे लिए रोना भी तुम
और जागना सोना भी तुम जाऊं कहीं देखूं कहीं
तुम हो वहाँ तुम हो वहीं कैसे बताऊं मैं तुम्हे?, तुम बीन तो मैं कुछ भी नहीं
कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो?
 
ये जो तुम्हारा रूप है ये ज़िंदगी की धूप है
चंदन से तराशा है बदन, बहती है जिस में एक अगन
ये शोखियाँ ये मस्तियाँ, तुमको हवाओं से मिली
ज़ूल्फें घटाओं से मिली होंठों में कालियाँ खिल गयी आँखों को झीले मिल गयी
चेहरे में सिमटी चाँदनी, आवाज़ में है रागिनी
शीशे के जैसा अंग है फूलों के जैसा रंग है
नदियों के जैसी चाल है क्या हुस्न है क्या हाल है
ये जिस्म की रंगीनियाँ जैसे हज़ारों तितलियाँ
बाहों की ये गोलाईयाँ, आँचल में ये पार्चछाइयाँ
ये नगरियाँ है ख्वाब की, कैसे बताऊं मैं तुम्हे, हालत दिल-ए-बेताब की
कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो? कैसे बताऊं, कैसे बताऊं
कैसे बताऊं मैं तुम्हे?
 
मेरे लिए तुम धरम हो, मेरे लिए ईमान हो
तुम ही इबादत हो मेरी, तुम ही तो चाहत हो मेरी
तुम ही मेरा अरमान हो ताकता हूँ मैं हर पल जिससे, तुम ही तो वो तस्वीर हो
तुम ही मेरी तक़दीर हो, तुम ही सीतारा हो मेरा तुम ही नज़ारा हो मेरा
यू ध्यान में मेरे हो तुम, जैसे मुझे घेरे हो तुम
पूरब में तुम पश्चिम में तुम, उतर में तुम दक्षिण में तुम
सारे मेरे जीवन में तुम, हर पल में तुम हर छिन में तुम
मेरे लिए रास्ता भी तुम, मेरे लिए मंज़िल भी तुम
मेरे लिए सागर भी तुम, मेरे लिए साहिल भी तुम
मैं देखता बस तुमको हो, मैं सोचता बस तुमको हूँ
मैं जानता बस तुमको हूँ, मैं मानता बस तुमको हूँ
 
तुम ही मेरी पहचान हो कैसे बताऊं मैं तुम्हे देवी हो तुम मेरे लिए मेरे लिए भगवान
हो कैसे बताऊं मैं तुम्हे, मेरे लिए तुम कौन हो?
कैसे.............?

 
 
 
तिसरी  दामोदर कोरे ची कविता  त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलेली 
 

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

         कधी बाजारी कधी नदीच्या काठी
         राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
         हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
         कधी रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

        गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
        झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर
        शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
        खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

          दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
          टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
          स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
          घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा. 


आपण सर्वांनी या कविता ऐकल्या असतीलच कविता वाचून पुन्हा एकदा युट्युब वर बघा,  ऐकणे एक  मैफिल होऊन जाईल.