धर्माचं ढोग हीच अनैतिकता - राजन खान
Tuesday, 30 April 2013
धर्माचं ढोग हीच अनैतिकता
Tuesday, 23 April 2013
संजीवनी व्याख्यानमाला 2013
आपल्याला नवा भारत घडवायचा आहे ----- स्वामी विवेकानंद
माणसाने आयुष्यात यश कसं मिळवावे हे विवेकानंदाचं आयुष्य आपणास सागते. सगळ्या प्रतिकूल परिस्थितून मार्ग काढून स्वामीजी सर्व धर्म परिषदेत विजय पताका फडकावतात. यश मिळवण्यासाठी आयुष्यात चार गोष्टी येतात. तुम्ही नशीब मानत नाही परंतु नियती मानता म्हणजे Theory of Probability किंवा भगवत गीता ज्याला "दैवम चैवात्र पंचमम' म्हणते. म्हणजेच प्रयत्न, निष्ठा, निश्चय आणि भक्तीच्या सहाय्याने ध्येयप्राप्तीकडे मार्गक्रमणा करणे. दुसरी गोष्ट प्रचंड कष्ट करावे लागतात. कष्टाला पर्याय नसतो. तिसरी गोष्ट तुमच्या विषयावर तुम्ह्ची विलक्षण पक्कड असावी लागते. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्व:ता वर प्रचंड विश्वास असावा लागतो, मी हे करीनच.
Subscribe to:
Posts (Atom)