त्रिविधं नरकस्येदं
द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ १६-२१ ॥
काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात
त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा.
यः
शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्
॥ १६-२३ ॥
जो मनुष्य शास्त्राचे
नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी
मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही.
No comments:
Post a Comment